जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
Read More
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
राज्यात वादळी पावसाचा धोका, या तारखेपासून राज्यात वादळी पाऊस
राज्यात वादळी पावसाचा धोका, या तारखेपासून राज्यात वादळी पाऊस
Read More
हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
Read More

खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ?

खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ?

शेतकरी आधीच अतिवृष्टी, कीडरोग, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रति बॅग मागे २०० ते ३०० इतकी दरवाढ झाली आहे.

विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, अशा प्रमुखपिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे.

गहू, हरभरा आदी पिकांना खताची गरज भासणार आहे. येणाऱ्या काळात अजूनही पुन्हा खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कृषी विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्युबल खत, मायक्रोला, मायक्रोराईझा आदींचे लिंकिंग केल्या जाते. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्ट चा ‘उठाव नसल्याने तो माल ईतर खतासोबत माथी बसल्या जातो.

Leave a Comment