कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
Read More
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
Read More
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल..

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल..

सध्या राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढण्यात येतो. याची नुकसानचे पंचनामे, अहवाल आणि पडताळणी अशी लांबी प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेत बराच काळ निघून जातो. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात विलंब होतो. केंद्राची नवीन योजना मात्र अधिक वेगवान आणि पारदर्शक असणार आहे.

या योजनेअंतर्गत, कोणत्याही भागात अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास, तपमानाने ठराविक मर्यादा पार केल्यास तसेच वाऱ्याचा वेग मर्यादेपेक्षा वर गेल्यास विमा कंपण्याकडून स्वयंचलितपणे भरपाईची रकम देण्यात येईल. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कुठलाही अर्ज किंवा कागदपत्र भरण्याची गरज भासणार नाही.

अशी योजना राबवणार भारत एकमेव देश नाही. फिजी या देशांने सर्वप्रथम हि योजना राबवली होती. फिजी मध्ये शेतकऱ्यांना याचा मोठ्याप्रमाणावर फायदा झाला होता. केंद्र सरकारने फिजी देशातील ह्या योजनेचा अभ्यास केल्या नंतरच याला भारतात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी. यावेळी पावसाने मोठा धुमाकुळ घातला आहे. यावर्षीही भारतातील शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या राज्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली.
महाराष्ट्रात मराठवाडा, सांगली, सातारा अशा भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे. (Maharashtra Pik Vima Yojana)

Leave a Comment